Friday, August 1, 2008

आकाश पांघरोनी...जग शांत झोपलेले...!

बॉम्बस्फोटांनी कर्नाटक हादरलं...पाठोपाठ गुजरात.
काही ठिकाणी आक्रोश झाला तर हेतूपूर्ती झाल्यानं अतिरेक्यांनी जल्लोष साजरा केला. एकाच पृथ्वीतलावर अस्तित्त्वाचा संघर्ष करणा-या दोन मानवी मनोवृत्तीतील हा फरक...
कशासाठी...कुठवर?

1 comment:

milind said...

गुड यार.. तुझं लेखन चांगलं असतं हे मला लोकसत्तापासूनच माहिती आहे.. पण हे वाचून आनंद वाटला.. गुड. किप इट अप..!!!
लिहीत जा ... आणखीन चांगलं लिहू शकतोस तू.. पण आणखी मोठं लिही... मध्येच सोजून दिल्यासारखं वाटतं काही वेळा.. मला माहिती आहे. वेळेची अडचण.. पण लिही.. all the best
मिलिंद भागवत
९९८७५७६६८८